tag:blogger.com,1999:blog-157878378629833234.post1718420255628375999..comments2023-04-04T17:47:25.516+05:30Comments on सुनील तांबे लिखित : सामाजिक प्रसारमाध्यमांची कामगिरी…सुनील तांबेhttp://www.blogger.com/profile/06462947176515530260noreply@blogger.comBlogger5125tag:blogger.com,1999:blog-157878378629833234.post-83809675917997806682011-09-02T12:07:33.491+05:302011-09-02T12:07:33.491+05:30अण्णांना मोठं कोणी केलं? मिडीयाने...असं मत व्यक्त ...अण्णांना मोठं कोणी केलं? मिडीयाने...असं मत व्यक्त करणार्या वाचकाने स्वतःचं नाव उघड केलेलं नाही. तरिही मी ही प्रतिक्रीया प्रसिद्ध केली कारण त्यामुळे वाचकाच्या हितसंबंधांची कल्पना येते. आयबीएन लोकमतवर माझा वैयक्तिक राग नाही, किंबहुना कुणाही चॅनेलवर नाही. इथे प्रश्न पारदर्शी व्यवहाराचा आहे. आयबीएन लोकमत हे उदाहरण आहे. अण्णांना मिडियाने मोठं केलेलं नाही. हूट या वेवसाइटवर यासंबंधातलं विश्लेषण प्रसिद्ध झालं आहे. अण्णांच्या लोकप्रियतेमुळे आणि घटना-प्रसंगांच्या मालिकेमुळे अण्णांना प्रसिद्धी देणं वृत्तवाहिन्यांना भाग पडलं, असं त्या अहवालात म्हटलं आहे. असो. <br />सुनील तांबेAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-157878378629833234.post-28302516455142457212011-09-01T19:16:31.895+05:302011-09-01T19:16:31.895+05:30अण्णांना मोठं कोणी केलं ? मीडियाने. मग त्यांनी पैस...अण्णांना मोठं कोणी केलं ? मीडियाने. मग त्यांनी पैसे कमावले म्हणून काय झालं. सर्वात पहिलं अण्णांना पाठिंबा देणारे दिडके संदेश (एसएमएस) पाठवा असं आवाहन india tv, ibn7, cnn-ibn, ndtv आणि नंतर आयबीएन लोकमतने केलं. तुम्ही तुमचा वैयक्तिक राग आयबीएन लोकमतवर असा कसा काढू शकता ?Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-157878378629833234.post-46069134827274190692011-09-01T17:36:31.833+05:302011-09-01T17:36:31.833+05:30sunil
khare aahe. haach dhandaa karaNyaachaa amer...sunil<br /><br />khare aahe. haach dhandaa karaNyaachaa american tariikaa aahe.<br />channel-var kimvaa itaratra "appearance money" gheNaryaanche kaay? haa sagaLaa "aaLiimiLii gupachiLii"-chaa maamalaa aahe.<br />aaNi he sagaLe sanskritii-chyaa naavaane chaalalele aahe.<br />mhanje bagh.<br /><br />ashok shahaneAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-157878378629833234.post-2293163493080320702011-09-01T08:01:08.122+05:302011-09-01T08:01:08.122+05:30लोकांनी परस्परांना पाठवलेल्या दिडक्या संदेशांचा दर...लोकांनी परस्परांना पाठवलेल्या दिडक्या संदेशांचा दर प्रति संदेश, एक रुपया असतो. मात्र उपग्रहवाहिन्यांना पाठवलेल्या दिडक्या संदेशाचा दर रु. ५-६ असतो. ही बाब संबंधित वाहिनीने दर्शकांना सांगायला हवी आणि त्यापासून किती उत्पन्न मिळालं हेही जाहीर करायला हवं. असा माझा मुद्दा आहे. सामाजिक प्रसारमाध्यमांच्या कामगिरीवरच हा लेख असल्याने त्यांची क्षमता आणि ताकद ह्याचं मोजमापच मी दिलं आहे तरिही मनोहर काकडे म्हणतात ते मी ध्यानात घेईनच. असो. प्रतिक्रीयेबद्दल धन्यवाद. <br />सुनील तांबेAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-157878378629833234.post-57982527516183190062011-09-01T01:36:43.369+05:302011-09-01T01:36:43.369+05:30कोणाला किती पैसे जातात यापेक्षा लाखो लोकांना स्वत:...कोणाला किती पैसे जातात यापेक्षा लाखो लोकांना स्वत:ला अभिव्यक्त करण्याची संधी मिळते हे खूप महत्त्वाचे आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी ही मोठी उपलब्धता आहे. त्यासाठी काही पैसे घालवायला लोक राजी असतात. एकूण लोकशाहीकरणास हे पोषकच आहे. लोकांनी कित्येक वाहिन्यांच्या जनमत चाचणीत या वाहिन्या व त्यावरील तथाकथित बुद्धिवादी पॅनलिस्ट यांच्या विरोधातच जनमत नोंदवलेले आहे. वाहिन्या व प्रींट मेडियावर लोकांचा फार विश्वास राहिलेला नाही. याचे हे निदर्शक आहे. जर जनतेच्या दृष्टीने महत्त्वाच्या बातम्या वहिन्या देणार नसतील तर लोकांनी एकमेकाना संपर्क करण्याची केलेली ही सोय फार महत्त्वाची आहे. अणा हजारेंना १६ ऑगस्टला सकाळी अटक झाल्याचा एसएमएस सकाळी ८ वाजताच सगळ्यांकडे पोहोचला आणि आझाद मैदानात दुपारी १२ पर्यंत ५/६हजार लोक जमले. इलेक्ट्रॉनिक न्युज चॅनल व न्युज प्रींट मिडिया सद्दी या प्रकाराने लवकरच संपू शकते हे ध्यानात घ्यावे.Manohar Kakadehttps://www.blogger.com/profile/09841930429656105232noreply@blogger.com